विडणी गावचे धडाकेबाज सरपंच सागर अभंग याना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर

फलटण:विडणी गावचे आधार स्तंभ, भगिरथ, धडाकेबाज विकास करणारे सरपंच सागर अभंग याना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यामुळे फलटण तालुक्यातील पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सरपंच सागर अभंग यांचे सरपंच पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन केले आहे.

भारताची राजधानी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!